' गमतीशीर नावाचा काटकुळा पोरगा...' जगातला सर्वात सामर्थ्यवान सत्ताधारी होण्याची शक्यता असलेल्या माणसाचं असं वर्णन कोण करू धजेल? तो स्वत: सोडून?
बराक ओबामा काल-परवापर्यंत स्वत:च्या नावावर विनोद करत होते. कोणाला ते 'अलाबामा' कसं वाटतं तर कोणी 'यो ममा' कसं म्हणतो, याचे किस्से ते सांगत असत. बराक ओबामांच्या नावाच्या चुकीच्या उच्चारांची 'टॉप टेन' यादीही प्रचारात होती!
आज खुद्द ओबामाही हे धाडस करणार नाहीत; कारण आता त्यांच्या आफ्रिकन वडिलांनी मोठ्या कौतुकानं ठेवलेलं हे नाव सर्वसामान्य अमेरिकनाच्या ओठावर रुळलं आहे.
गोऱ्या अमेरिकन कुटुंबाच्या घरातही ते या शतकाच्या उत्तरार्धात आपलंसं झालं, तर ओबामांच्या स्वप्नातली अमेरिका प्रत्यक्षात आलेली असेल!
मात्र आज तरी हे स्वप्न बघायलाही मोठीच हिंमत हवी आणि दुर्दम्य आशावाद.
ओबामांकडे दोन्हीची कमतरता नाही!
---------------------
आठच वर्षांपूर्वी इलिनॉइस राज्यातून लोकप्रतिनिधीगृहात निवडून जायचं स्वप्न ओबामांनी पाहिलं, तेव्हा त्यांच्याकडे त्या राज्याच्या सिनेटमधील कामाचा चार वर्षांचा अनुभव होता. मात्र डेमोक्रॅटिक पक्षाच्या विद्यमान सदस्यापुढे त्यांची डाळ शिजली नाही. त्यांनी अशी जबरदस्त आपटी खाल्ली की पुढचं त्यांचं दीड वर्ष स्वत:ला सावरण्यात गेलं. मात्र त्यांचा मीडिया सल्लागार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यांच्या राजकीय आकांक्षा चेतवत होता. अखेर सप्टेंबर २००१च्या शेवटच्या आठवड्यात दोघांनी भेटायचं ठरवलं... आणि मध्येच '११ सप्टेंबर' घडलं.
हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलावर दोघे समोरासमोर आले, तेव्हा मीडिया सल्लागार पूर्ण भांबावलेला.
' तुमच्या लक्षात आलंच असेल, राजकीय समीकरणं आता पूर्ण बदलून गेली आहेत.'
ओबामांनी कळून न कळल्यासारखं केलं. 'तुम्हाला काय म्हणायचंय?' त्यांनी विचारलं.
मीडिया सल्लागारानं त्याच्या जवळचा पेपर उघडला. पहिल्याच पानावर झळकत होता, ओसामा बिन लादेन!
सल्लागारानं खेदानं मान हलविली.
' दुदैर्व... दुसरं काय? आता या टप्प्याला काही तुम्ही तुमचं नाव बदलू शकत नाही! तसं केलं तर मतदार संशयानं बघतील. नव्यानं राजकारणात उतरत असता, तर गोष्ट वेगळी होती. एखादं टोपण नाव घेता आलं असतं. पण आता...'
त्यानं उसासा सोडला आणि बिल मागवलं!
' ओबामा'च्या चुकीच्या उच्चारांच्या यादीत 'ओसामा'ची भर आता पडू शकत होती... कळून सवरून किंवा गंमत म्हणून. पण न्यूयॉर्कमधील ट्विन टॉवर्सप्रमाणेच ओबामांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा उद्ध्वस्त करण्याची क्षमता त्यात होती. तुलनेनं प्रगल्भ मानल्या जाणाऱ्या अमेरिकेतील निवडणूक प्रक्रियेतही! ओबामांना तोवर प्रोत्साहन देणाऱ्या मीडिया सल्लागारानंच हात गाळले होते आणि त्याच्या बोलण्यात तथ्य आहे हे ओबामांनाही जाणवलं होतं.
आपली जेवढी क्षमता आहे किंवा दैवाला जेवढी मान्य आहे, तेवढी या क्षेत्रात आपली प्रगती होऊन गेली आहे. मनाशी बाळगलेलं स्वप्न साकार होणार नाही हे सुज्ञपणे मान्य करावं आणि वास्तववादी उद्दिष्टांच्या मागे लागावं किंवा सत्याला सामोरं जाण्यास नकार देऊन शेवटी कडवट, भांडखोर आणि केविलवाण्या माणसात आपलं रूपांतर करून घ्यावं, एवढाच पर्याय आपल्यासमोर आहे, असं त्यावेळी त्यांना वाटू लागलं होतं.
शहाण्यासारखं त्यांनी त्यांच्या कामात स्वत:ला झोकून दिलं. राज्याच्या सिनेटमधील कामावर लक्ष केंदित केलं. राज्याच्या पातळीवर जमतील तेवढ्या सुधारणा कायद्याच्या मार्फत करण्यावर त्यांनी भर दिला. उरलेला वेळ कुटुंबाला दिला. व्यायाम, वाचन नियमितपणे सुरू झालं. कोणाला पटो न पटो, ओबामांचं म्हणणं असं की वास्तवाच्या या स्वीकारातूनच शेवटची एक उडी घ्यायची कल्पना त्यांच्या मनात आली! राज्याच्या पलीकडे थेट देशाच्या सिनेटमध्ये जायची!
मिचेल ही त्यांची पत्नी, मैत्रीण आणि सल्लागारही. तिचं पाठबळ त्यासाठी त्यांना हवं होतं. त्यांनी तिच्यापुढे प्रस्ताव मांडला.
' मनातल्या स्वप्नांना वाव देण्यासाठी आपण आता स्वत:ला ही शेवटची संधी देतो आहोत... ही शेवटची शर्यत. जमलं तर ठीक, नाही तर अधिक स्थिर, आथिर्क भरभराटीचं गृहस्थाश्ामी आयुष्य एकनिष्ठपणे जगणार.'
तिनंही त्यांना हिरवा कंदील दाखवला. मात्र त्यांचं म्हणणं पटलं म्हणून नव्हे, तर दयेपोटी, असं ओबामाच म्हणतात; कारण तो दाखवताना तिनं त्यांना बजावलं होतं, 'आपल्या कुटुंबाच्या हिताच्या दृष्टीनं अधिक सुरळीत, सुस्थित आयुष्याला माझं प्राधान्य आहे. त्यामुळे माझं मत तुमच्याच पारड्यात पडेल, असं गृहीत धरू नकोस!' अर्थात त्यावेळी ओबामा देशाच्या सिनेटसाठी इलिनॉइसमधून निवडून जाणं इतकं कठीण दिसत होतं की थोडं औदार्य दाखवण्यात मिचेलला काही धोका दिसला नसावा!
पण लोकांनी तिला दगा दिला! ओबामांना त्यांनी 'शेवटची शर्यत' जिंकून दिली, तीही निविर्वाद कौल देत. ओबामा २००४मध्ये इलिनॉइसचे सिनेटर म्हणून देशपातळीवरील राजकारणात पोचले.
मात्र खऱ्या अर्थानं प्रसार माध्यमांसाठी ते दखलपात्र ठरले, ते या निवडणुकीआधी झालेल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिवेेशनात, बुश यांचे तत्कालिन डेमोक्रॅटिक प्रतिस्पधीर् जॉन केरी यांनी ओबामा यांना बीजभाषण करण्याची संधी दिल्यानंतर. या संधीचं त्यांनी सोनं केलं आणि प्रसिद्धी माध्यमांना जणू त्यांच्यावाचून करमेनासं झालं! लोकांमध्येही त्यांच्याविषयीचं कुतूहल वाढत गेलं.
ओबामांनीही त्यांना निराश केलं नाही. त्यांचं चरित्रच तसं होतं आणि त्यांनी या चरित्रातून घेतलेली दृष्टीही. पूर्वग्रहांपलीकडे जाऊन अमेरिकन म्हणून आपल्याला जवळ आणणाऱ्या आपसातील सहमतीच्या मुद्यांचा शोध घेणारं व त्यावर भर देणारं नवं राजकारण शक्य आहे, हा विश्वास देणारी दृष्टी.
ओबामांमधला हा 'राजकारणी' लोकांकडूनच शिकत घडला, हे कदाचित त्यांच्या या दृष्टीचं मर्म असावं... आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं वेगळेपणही.
या शिक्षणाचे हे दोन बोलके किस्से.
सन १९९५. इलिनॉइस राज्याच्या सिनेटमधल्या पदासाठी आपलं भवितव्य आजमावायला ते बाहेर पडले, तेव्हा नागरी हक्कांसाठी लढणारा वकील म्हणून केलेलं काम आणि त्याआधी चर्चच्या मदतीनं समाज संघटक म्हणून कार्य करताना मिळवलेला मित्रपरिवार एवढ्याच पुंजीचा आधार त्यांना होता.
अशावेळी सुरुवात कशी करणार? जो म्हणून कोणी ऐकून घ्यायला तयार असेल, त्याच्याशी बोलणं. दोन माणसं रस्त्याच्या कडेला उभी दिसली की जवळ जाऊन हातात प्रचारसाहित्य कोंबायचं. आपली ओळख करून द्यायची.
सगळीकडे लोकांच्या चेहऱ्यावर प्रश्ान्चिन्ह दिसे. प्रश्ानचं स्वरूपही सारखंच.
' हे मजेदार नाव तुम्ही कुठून मिळवलंत?'
' तुम्ही सज्जन गृहस्थ दिसता. मग राजकारणाच्या या चिखलात उतरण्याची दुर्बुद्धी कशी झाली?'
थोडं हसून ते मान डोलवत असत. आणि समजुतीच्या स्वरात म्हणत, 'तुमचा अविश्वास मला समजू शकतो, पण राजकारणाला आणखीही एक परंपरा आहे. देशाच्या स्थापनेच्या काळापासून सुरू होणारी, नागरी हक्कांच्या चळवळीची गौरवास्पद पार्श्वभूमी लाभलेली. या परंपरेचा आधार साधा आहे... एकमेकांच्या भल्यात आपलं हित आहे. आपल्याला परस्परांपासून दूर करणारं जेवढं आहे, त्यापेक्षा परस्परांशी बांधून ठेवणारं अधिक आहे. यावर तुम्ही-आम्ही पुरेशा संख्येनं विश्वास दाखवला आणि त्याप्रमाणे कृती केली, तर आपले सर्व प्रश्ान् कदाचित आपण सोडवू शकणारही नाही, पण त्यातून अर्थपूर्ण असं बरंच काही निश्चितच घडेल.'
त्यांच्या भाषणानं प्रभावित झाले म्हणून असो की त्यामागची प्रामाणिक कळकळ मनाला भिडली म्हणून असो, राजकारणातलं त्यांचं पहिलं पाऊल यशस्वी ठरलं...
सन २००२. ओबामांनी दुसरं पाऊल उचललं, ते इलिनॉइस राज्याचा सिनेटर म्हणून अमेरिकन सिनेटमध्ये प्रतिनिधित्व करण्याच्या इराद्यानं. निवडणुकीच्या पूर्वतयारीला दीड-दोन वर्षांचा अवधी होता. आता मतदारसंघ मोठा होता आणि लोकांपर्यंत नाव पोहोचवण्यापासून सुरुवात होती. पुन्हा त्यांचा भरवसा कानाकोपऱ्यापर्यंत पोचून अधिकाधिक लोकांशी संवाद साधण्यावरच होता.
यावेळी ते लोकांना बोलू देत असत आणि आपण लक्षपूर्वक ऐकत. एक माणूस असो की पन्नास. धोरण तेच. त्यांच्या लक्षात आलं, लोकं अगदी बंद पडलेल्या कारखान्यापासून, त्यांच्या लाडक्या कुत्र्यापर्यंत असंख्य विषयांवर भरभरून बोलतात. पण त्यांचं काम आणि मुलंबाळं यातच त्यांची सर्व शक्ती आणि वेळ खर्च होत असल्यामुळे राजकारणाची दखल घ्यायला त्यांना वेळ नसतो! ते बोलतात प्रामुख्यानं त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबाबतच.
अनेक महिन्यांच्या या संवादातून त्याला कळल्या साध्यासाध्याच गोष्टी, पण राज्यशास्त्राच्या अभ्यासानं न शिकवलेल्या.
' लोकांच्या अपेक्षा फार माफक असतात. शिवाय वंश, धर्म, आथिर्क स्तर किंवा प्रांत कोणताही असो, त्यांच्या अपेक्षांत कमालीचं सार्धम्य असतं. उदाहरणार्थ, ज्याला काम करण्याची इच्छा आहे, त्याला काम आणि किमान वेतन मिळालं पाहिजे. आजारी पडल्यावर उपचारांसाठी दिवाळखोरी जाहीर करण्याची वेळ येऊ नये. मुलाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्याचे पालक श्ाीमंत नाहीत म्हणून उच्च शिक्षणाच्या संधीपासून तो वंचित राहता नये. गुन्हेगारी आणि दहशतवाद यापासून संरक्षण मिळालं पाहिजे. शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि मुलांसाठी वेळ मिळाला पाहिजे. वृद्धपणी सन्मानानं निवृत्त आयुष्य जगता आलं पाहिजे... सरकारनं आपले सर्व प्रश्न सोडवावेत अशी त्यांची अपेक्षा नाही, करदात्यांच्या पैशाचा दुरुपयोग होऊ नये असाच त्यांचाही आग्रह आहे, मात्र सरकारनं मदत करावी एवढी अपेक्षा जरूर आहे.'
यावर त्यांचा प्रतिसाद असे, 'सरकार सर्व प्रश्न सोडवू शकत नाही हे म्हणणं योग्यच आहे. पण प्राधान्यक्रमात किरकोळ बदल केले, तरी प्रत्येक मुलाला आयुष्यात पुढं येण्यासाठी पाठबळ मिळेल याची आणि राष्ट्र म्हणून समोर येणारी आव्हानं स्वीकारता येतील याची हमी आपण घेऊ शकतो.'
लोकही पटल्यासारखी मान हलवत आणि आपला वाटा उचलायची तयारी दर्शवत.
पुढच्या प्रवासाला निघताना, पुन्हा एकदा त्यांची उजळणी झालेली असे... आपण राजकारणात कशासाठी पडलो आहोत याची! आणि यापूवीर् कधी केले नसतील इतके परिश्ाम लोकांच्या या माफक अपेक्षांना जागण्यासाठी घेण्याचा निर्धारही...
सन २००८. याच ओबामांनी आता तिसरं पाऊल उचललं आहे. ते सार्मथ्य घेऊ पाहत आहेत, ते मूलभूत बदल घडवून आणण्याच्या सर्वसामान्य लोकांमधल्या क्षमतेतून.
' मला तुम्ही माझ्या नव्हे, तर तुमच्यातील क्षमतेवर विश्वास दाखवायला हवा आहे... वॉशिंग्टनमध्ये केवळ सत्तांतर नाही, तर व्यवस्थाबदल घडवून आणण्याच्या तुमच्या क्षमतेवर...' असं त्यांचं आवाहन आहे. आणि आपला वाटा उचलायचं आश्वासन इलिनॉइसमध्ये रस्तोरस्ती भेटलेल्या लोकांनी जसं पाळलं, तसंच आता अमेरिकाभरातले लोक पाळतील, अशी खात्रीही...
त्यांच्या या दृष्टीनं सार्वत्रिक मान्यता कितपत मिळवली हे ३ नोव्हेंबरला ठरेल, पण तिनं सर्व स्तरांतल्या अमेरिकनांचं लक्ष वेधून घेतलं आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांवर गारूड केलं एवढं निश्चित. एरवी हिलरी क्लिंटन यांच्यासारख्या जबरदस्त प्रतिर्स्पध्यावर मात करत अध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी ओबामांना जिंकता आली नसती. त्यामुळे 'ओसामा' आणि 'ओबामा' यांच्या उच्चारातलं सार्धम्य हा पुन्हा एकदा ओबामांसाठी गमतीचा विषय ठरला आहे की नाही हे कळायला मार्ग नाही, पण राजकीय मुद्दा म्हणून तो अप्रस्तुत ठरला हे निविर्वाद.
इतका की 'गमतीशीर नावाचा काटकुळा पोरगा', अमेरिकेच्या इतिहासातला पहिला आफ्रिकन-अमेरिकन अध्यक्ष होऊ शकतो, हा विश्वास २००१ साली खचून गेलेल्या बराक ओबामा यांच्यात पुन्हा जागा झाला.
---
ओबामा यांचा जन्म अमेरिकेतल्या हवाई राज्यातील होनोलुलूचा. साल १९६१. त्यांची आई अॅन डनहॅम ही गोरी अमेरिकन. वडील केनियाचे. त्यांचंही नाव बराक. पूर्ण नाव बराक हुसेन ओबामा. म्हणजे अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या उमेदवाराचं नाव बराक बराक ओबामा! (तरीही त्यांचं नाव बराक 'हुसेन' ओबामा असल्याचा प्रचार बिनदिक्कतपणे केला गेलाच!) हवाई विद्यापीठात शिकत असताना त्यांचा अॅनशी परिचय झाला आणि नंतर विवाह.
मात्र हा विवाह फार काळ टिकला नाही. बराक दोन वर्षांचे असतानाच त्यांचे वडील केनियाला निघून गेले. तेथे त्यांची एक केनियन पत्नी होतीच, शिवाय नंतर त्यांनी आणखी एका अमेरिकन स्त्रीबरोबर विवाह केला! न कळण्याच्या त्या वयात त्यांच्या आईनं आणि नंतर आजी-आजोबांनी (आईच्या आई-वडिलांनी) त्यांना घडवलं. दोन वर्षांच्या बराकना सोडून केनियाला परतलेल्या वडिलांविषयी आदरभावना त्यांच्या मनात रुजवली, ती त्यांच्या आईनंच.
बराक यांचा वर्ण तपकिरी, काळा नव्हे. मात्र आपल्या आफ्रिकन वारशाचा आदर करण्याचे आणि अभिमान बाळगण्याचे संस्कार त्यांच्यावर आवर्जून केले, तेही त्यांच्या गोऱ्या आईनं. त्यामुळेच गोऱ्या आईच्या पोटी जन्म घेऊनही स्वत:ची ओळख 'आफ्रिकन-अमेरिकन' अशीच आग्रहानं ते करून देतात. असं का? असं कोणी विचारलंच तर त्यांचं उत्तर असतं, 'माझी मुळं कृष्णवणीर्य समाजात आहेत, पण ती त्यापुरतीच मर्यादित नाहीत!' या उत्तरामागेही दिसतो त्यापेक्षा अधिक अर्थ आहे. शब्दार्थानंही ओबामा यांचा वारसा गोऱ्या वा कृष्णवणीर्य समाजांपलीकडे जाणारा आहे.
ओबामा सहा वर्षांचे असताना त्यांच्या आईनं हवाई विद्यापीठात शिक्षणासाठी आलेल्या एका इंडोनेशियन तरुणाशी विवाह केला होता. त्याचं नाव लोलो सोएटोरो. त्यांच्याबरोबर काही वर्षं ओबामा आणि त्यांच्या आईचं वास्तव्य जाकार्ताला होतं. तेथे दोन वर्षं मुस्लिम शाळेत, तर दोन वर्षं ख्रिश्चन संस्थेच्या शाळेत त्यांनी शिक्षण घेतलंं. मुस्लिमबहुल जाकार्तातील अनेक प्रथा-परंपरा हा सहा वर्षं अमेरिकेत वाढलेल्या बराकसाठी सांस्कृतिक धक्काच होता. तिथल्या वातावरणात आपल्या मुलाची शैक्षणिक प्रगती खुंटणार हे स्पष्ट झाल्यावर त्यांच्या आईनं त्यांना पुन्हा कन्सासला तिच्या आई-वडिलांकडे पाठवलं. त्यावेळी बराक दहा वर्षांचे होते. वर्षभरातच आईही अमेरिकेला परतली. मात्र सावत्र बहीण मायाच्या रूपानं बराक ओबामांचं इंडोनेशियाशीही नातं आहेच!
ओबामांवरच्या उदारमतवादी धामिर्क संस्कारांचं श्ाेयही त्यांच्या आईचंच. ओबामांचे वडील मुस्लिम. पण धर्मातल्या कर्मकांडापासून ते दूर होते. किंबहुना विवाहाच्या वेळी त्यांचा कल निरीश्वरवादाकडेच होता. त्यांच्या आईनं दुसरा विवाह ज्यांच्याशी केला, तेही मुस्लिमच होते. पण केवळ नावापुरतेच. त्यावेळी इंडोनेशियातील मुस्लिम समाजातही कट्टरवाद नव्हता. जाकार्तामध्ये चार-पाच वर्षांच्या वास्तव्यात ओबामांवर कोणतीही धामिर्क शिकवण लादली गेली नव्हती. ओबामांच्या आईचं कुटुंब रूढार्थानं ख्रिश्चन. पण त्यांची आजी विवेकवादी होती. आईवरही तेच संस्कार झाले होते. संघटित धर्माविषयी तिला फारशी आस्था नव्हती. मात्र म्हणून तिनं ओबामांना धामिर्क शिक्षणापासून दूर ठेवलं असं नाही. उलट जगातल्या सर्व प्रभावशाली धर्मांचा परिचय असणं हा सर्वांगीण शिक्षणाचा अविभाज्य भाग आहे, असं ती मानत होती.
ओबामांच्या घरात त्यावेळी बायबल, कुराण, भगवद्गीता यांच्याबरोबरच ग्रीक आणि आफ्रिकन पुराणकथाही होत्या. आई त्यांना चर्चमध्ये न्यायची, तशीच बुद्धमंदिरातही. धर्म हा मानवी संस्कृतीचा आविष्कार आहे आणि अज्ञाताचं नियंत्रण करण्यासाठी तसंच मानवी आयुष्याविषयीच्या शाश्वत सत्यांचा शोध घेण्यासाठी मानवानं शोधलेल्या अनेक मार्गांपैकी एक आहे. शिवाय तो सवोर्त्तम आहे असंही नाही, असं तिचं सांगणं असे. मात्र धर्मग्रंथांतून होणार नाहीत इतके मूल्यसंस्कार तिनं बालवयात ओबामांवर केले. माणसांमधल्या अंगभूत चांगुलपणावरचा विश्वास आणि मानवी आयुष्य हेच अंतिम मूल्य मानून त्याला न्याय देण्यावर तिची असलेली श्ाद्धा याच्या प्रभावामुळेच, मोठेपणी माझ्या महत्त्वाकांक्षांना योग्य दिशा मिळाली, असं ओबामा कृतज्ञतेनं नमूद करतात.
वांशिक मुळांतल्या या वैविध्याइतकंच ओबामा अभिमानानं आपलं नातं जोडतात, ते मर्यादित साधनसंपत्तीनिशी जगण्याची धडपड चालू ठेवतानाच आपल्या मुलाबाळांसाठी उज्ज्वल भवितव्याची स्वप्नं साकार करण्यासाठी धडपडणाऱ्या श्ामिक, मध्यम वर्गाशी. त्यांचे वडील एका छोट्या गावात गुरं राखत वाढले. त्यांच्या आजोबांंनी खानसाम्याचं काम करत मुलाला शिकवून मोठं करण्याचं स्वप्न पाहिलं. प्रतिकूल परिस्थितीत परिश्ामांच्या बळावर शिष्यवृत्ती मिळवत अमेरिकेच्या स्वप्नभूमीत वडिलांनी स्वत:साठी संधी शोधली आणि पुढे अर्थशास्त्रज्ञ म्हणून नाव मिळवत केनियाच्या प्रशासनात स्वत:चं स्थान निर्माण केलं. आईच्या वडिलांनीही अमेरिकेतल्या ऐतिहासिक मंदीच्या काळात कधी तेलविहिरींवर धोकादायक, तर कधी शेतांवर कष्टाचं काम करत कुटुंबाला सांभाळलं. पुढे पर्ल हार्बरवरील हल्ल्यानंतर ते सैन्यात दाखल झाले. या काळात आजीनं एकटीनं मुलीची काळजी घेतानाच रोजगारही केला. पण त्यांनीही मुलीला हवाई विद्यापीठात शिक्षण देऊन सक्षम करण्याचं स्वप्न पाहिलं.
डेमोक्रॅटिक पक्षाच्या २००४ सालच्या अधिवेशनातल्या गाजलेल्या बीजभाषणात याची आवर्जून नोंद घेत ओबामा म्हणतात, 'माझ्या आईवडिलांनी माझ्याबाबतीतही असंच स्वप्न पाहण्याचं धाडस केलं, तेव्हा दोन खंडांचं अंतर पुसून टाकणाऱ्या त्यांच्या आईवडिलांच्या स्वप्नांचा वारसाच केवळ ते चालवत नव्हते; तर 'अमेरिका' नावाच्या असंख्य शक्यतांवरच्या विश्वासाचाही प्रत्यय ते देत होते. मुलाला 'बराक' (ब्लेसिंग) हे आफ्रिकन नाव देताना, सहिष्णू अमेरिकेत प्रगतीच्या आड हे नाव येणार नाही, ही त्यांची खात्रीच त्यातून दिसत होती. त्याचप्रमाणे पैशाचं बळ नसतानाही उकृष्ट शिक्षण मुलाला देण्याची आकांक्षा, ही उदार अमेरिकेत तुमच्यातील क्षमतांना न्याय मिळण्यासाठी तुम्ही श्ाीमंत असण्याची गरज नाही, या विश्वासाचंच द्योतक होती. माझी कहाणी हे अमेरिकेच्या व्यापक कहाणीतलं एक पान आहे, पण पृथ्वीवरच्या अन्य कुठल्याही देेशात दुरान्वयानंही ते शक्य झालं नसतं.'
कृतज्ञतेनं अमेरिकेच्या या वैविध्याविषयी बोलणाऱ्या ओबामांची गोऱ्या आणि काळ्या, श्ाीमंत आणि गरीब या दोन जगांना समजून घेत त्यात स्वत:चं स्थान शोधण्याची धडपड खडतर नसेलही, पण सहजसोपीही नव्हती.
---
शाळेत वरच्या वर्गात असताना त्यांनाही वाईट सवयी लागल्या होत्या. वर्गात बसणं त्यांना नकोसं होई. अभ्यासाऐवजी बास्केटबॉलमध्येच ते अधिक रमू लागले. सोबत मद्यपानाची सवय लागली. मारिज्युआना आणि कोकेन या अमली दव्यांचाही आस्वाद ते घेऊ लागले. त्यातून ते बाहेर पडू शकले, याचं श्ाेय ते आई आणि आजी-आजोबा यांच्यातील मूल्यनिष्ठेला आणि त्यातून झालेल्या कौटुंबिक संस्कारांना देतात.
शाळेतून लॉस एंजलिस येथल्या कॉलेजात ते गेले, पण तेथेही पहिली दोन वर्षं बास्केटबॉल आणि मौजमजा यातच त्यांनी घालवली. त्यांच्या आयुष्यानं अधिक सकारात्मक वळण घेतलं, ते कोलंबिया विद्यापीठात त्यांनी प्रवेश घेतल्यानंतर. या काळात त्यांना न्यूयॉर्क शहरात राहावं लागलं. शहरी, चैतन्यशील वातावरणानं त्यांच्यातल्या क्षमता बहुधा जाग्या केल्या. एकीकडे राज्यशास्त्राचा अभ्यास करत असतानाच, कृष्णवणीर्य विद्यार्थ्यांच्या संघटनांत ते सक्रिय झाले. वंशभेदविरोधी कार्यक्रमांतही त्यांचा सहभाग वाढू लागला.
कदाचित त्यामुळेच चांगल्या श्ाेणीत पदवी मिळवल्यावर, कम्युनिटी ऑर्गनायझर या क्षेत्रात करिअर करावीशी त्यांना वाटली तर ते स्वाभाविकच होतं. पण या क्षेत्रात करिअर करणार म्हणजे काय करणार, हे त्यांच्या मनातही स्पष्ट नव्हतं. मग मित्रांच्या प्रश्ानंना काय उत्तरं देणार? विशीला साजेशी मनातली खळबळच मग ते बोलून दाखवत.
' बदल घडला पाहिजे... रेगन आणि त्यांच्या हस्तकांची गैरकृत्यं चालतात त्या व्हाइट हाऊसमध्ये. भ्रष्ट आणि निमूटपणे मान तुकवणाऱ्या लोकप्रतिनिधीगृहामध्ये. आत्ममग्न आणि आत्मसंतुष्ट देशाच्या मानसिकतेमध्ये.'
' पण बदल वरून घडणार नाही, तो तळागाळातूनच घडवावा लागेल. तेच मी करू पाहत आहे... तळाच्या स्तरातल्या कृष्णवणीर्य समाजाला बदलासाठी संघटित करणं.'
पण अनेक समाजसेवी संघटनांकडे अर्ज करूनही त्यांना हव्या तशा नोकरीसाठी अनेक महिने वाट पाहावी लागली. अखेर शिकागो येथील एका स्वयंसेवी संस्थेत त्यांना काम मिळालं. शिकागो त्यांना अपरिचित होतं. पण पुढे तीन वर्षं त्यांनी तेथे घालवली. अल्पउत्पन्न गटांत चर्चच्या माध्यमातून हे काम चालत होतं. नोकऱ्यांसाठी प्रशिक्षण देणारी केंदं चालवणं, शाळांसाठी सुधारणा कार्यक्रम राबवावे म्हणून जाणीव-जागृती करणं, हे या कामाचं स्वरूप होतं.
शिकागोतल्या वस्त्यांतील कृष्णवणीर्यांचं आयुष्य जवळून पाहताना, त्यांची वांशिक ओळख अधिक घट्ट तर झालीच, पण सामान्यांतील असामान्य क्षमतांवरची त्यांची श्ाद्धाही बळकट झाली. सार्वजनिक कामासाठी वाहून घेण्याचा निर्धार अधिक दृढ झाला. पण त्याचबरोबर नव्या भावनिक पेचांनाही त्यांना सामोरं जावं लागलं. या पेचाची परिणती अखेर सामाजिक बदलाचे वाहक बनलेल्या आफ्रिकन-अमेरिकन चर्चच्या अधिकृत स्वीकारात झाली. ओबामांनी केलेलं या पेचाचं वर्णन अनेक परिवर्तनवादी कार्यर्कत्यांना जवळचं वाटेल. ते म्हणतात, 'आईनं माझ्यावर खोल संस्कार केले होते. माझ्याबरोबर काम करणाऱ्या चर्चच्या अनुयायांना माझ्यात त्यांच्या धर्माच्या शिकवणुकीचं प्रत्यंतर येत असल्यामुळे माझ्याशी जोडूनही घेता येत होतं, पण त्याचवेळी माझ्यातला एक भाग अलिप्त निरीक्षकाचा आहे हेही त्यांना जाणवत होतं. एरवी मीही आईसारखं आपलं आपण जगू शकलो असतो, पण शिकागोत ज्या 'कृष्णवणीर्य चर्च'शी माझा संबंध आला, तिनं सामाजिक न्यायाच्या लढ्यात ऐतिहासिक भूमिका समर्थपणे निभावली होती. अपरिहार्यता म्हणूनही असेल, पण व्यक्तिगत मुक्ती आणि सामूहिक मुक्ती यासारख्या फारकतीची चैन या चर्चला परवडणारी नव्हती. समाजाच्या राजकीय, आथिर्क, सामाजिक आणि आध्यात्मिक अशा सर्वच क्षेत्रांतील संघर्षात ब्लॅक चर्च आपली भूमिका बजावत आलं होतं. माझ्या मूल्यांना हवा असलेला सामूहिक आधार मला या चर्चमध्ये मिळाला. त्याचबरोबर हेही लक्षात आलं की, धर्माच्या श्ाद्धेचा स्वीकार करणं म्हणजे मनातल्या सर्व शंकांचं निराकरण झालं असं मानणं किंवा प्रश्न पडणं थांबवणंं नव्हे.' गर्भपाताच्या प्रश्ानवर ख्रिस्ती धर्मवाद्यांपेक्षा वेगळी भूमिका म्हणूनच ते नि:शंकपणे घेऊ शकतात आणि स्वत:ला ख्रिश्चनही मानतात.
कृष्णवणीर्य समाजातील तीन वर्षांच्या या कामानंतर ते कायद्याच्या अभ्यासाकडे वळले. नागरी हक्कांच्या क्षेत्रात त्यामुळे अधिक समर्थपणे भूमिका बजावता येईल, हा विचार त्यामागे होता. त्याचवेळी राजकीय कामातून, भविष्यात कायदे करणाऱ्या सभागृहात प्रवेश करणं आणि कायद्यात बदल घडवून आणण्याच्या उद्दिष्टासाठी प्रयत्न करणं हा इरादाही होता.
ओबामांची 'हार्वर्ड लॉ स्कूल'मधली कारकीर्द अत्यंत प्रभावी होती. १९९१मध्ये त्यांनी कायद्याची पदवी घेतली. 'हार्वर्ड लॉ रिव्ह्यू'चे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. हे पद भूषविणारे ते पहिले आफ्रिकन-अमेरिकन. त्यामुळे त्यांना पहिल्यांदा देशव्यापी प्रसिद्धी मिळाली होती.
कायद्याच्या शिक्षणानं त्यांना त्यांचं ध्येय गाठण्यासाठी अनेक अंगांनी सक्षम केलं हे खरंच, पण ओबामा अधिक कृतज्ञ राहतील ते मिचेल रॉबिन्सनसारखी पत्नी या शिक्षणानंच त्यांना मिळाल्यामुळे.
मिचेलही हार्वर्ड लॉ स्कूलचीच. पण ओबामांना ती पहिल्यांदा भेटली, ती 'बॉस'च्या भूमिकेत. साल होतं १९८८. ओबामांनी तेव्हा हार्वर्डमध्ये एक वर्ष पूर्ण केलं होतं आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत 'सिडली अँड ऑस्टिन' या नामवंत लॉ फर्ममध्ये त्यांना काम मिळालं होतं. मिचेल तेव्हा कायद्याचं शिक्षण पूर्ण करून या फर्ममध्ये काम करू लागली होती. ओबामांना या तरुण वकिलाच्या मार्गदर्शनाखाली काम करायचं होतं.
त्यावेळी ओबामांची मन:स्थिती द्विधा होती. अभ्यासात त्यांचं मन रमत होतं, पण तळागाळातलं काम सोडून वकिलीचं शिक्षण घेण्याच्या निर्णयाविषयी ते साशंक होते. व्यवहारवादाच्या नावाखाली, पैसा आणि सत्ता यांच्या आकर्षणानं कॉलेज वयातल्या आदर्शांचा आपण बळी दिला आहे, असं त्यांचं एक मन त्यांना सांगत होतं. त्यात तळागाळातल्या ज्या वर्गात त्यांचे मित्र अजूनही काम करत होते, त्यांच्याच परिसरात असूनही त्यांच्यापासून पूर्णपणे तुटलेल्या फर्ममध्ये ते आता काम करणार होते. त्यामुळे त्यांची अस्वस्थता वाढली होती. पण शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी तीन महिन्यांचा मिळणारा पगारही आवश्यक होता. मिचेल काही त्यांना सहज वश झाली नाही. ओबामांनी वकिलीचं शिक्षण १९९१मध्ये पूर्ण केलं आणि नंतर वर्षानं त्यांचा मिचेलशी विवाह झाला.
पैसेच कमवायचे असते, तर तेव्हा ओबामांना आकाश मोकळं होतं. पण त्यांनी पैशापेक्षा अधिक समाधान देणाऱ्या कामाला प्राधान्य दिलं. शिकागोमध्ये त्यांनी वकिली सुरू केली, मात्र सार्वजनिक हिताच्या अर्जांवर त्यांचा भर होता. नोकऱ्यांतील भेदभाव, अल्पउत्पन्न गटासाठी घरबांधणी, मतदानाचा हक्क याच्याशी निगडित प्रकरणं त्यांनी लढवली. त्याचबरोबर शिकागो लॉ स्कूलमध्ये 'कॉन्स्टिट्युशनल लॉ'चं अध्यापनही त्यांनी सुरू केलं. अमेरिकन सिनेटमध्ये निवडून जाईपर्यंत त्यांनी अध्यापन चालू ठेवलं होतं आणि विद्याथीर्प्रिय शिक्षक म्हणून मान्यताही मिळवली होती. पण वकिलीऐवजी राजकीय क्षेत्रात उतरण्याचा आग्रह त्यांना मित्रांकडून होत होता आणि त्यांनाही बहुधा त्यांच्या स्वप्नाचा मार्ग राजकीय प्रतिनिधित्वातून जातो, हे पटू लागलं होतं. राज्याच्या सिनेटची जागा लढवायचं त्यांनी १९९५मध्ये ठरवलं आणि आज तेरा वर्षांनी ते या मार्गाच्या ताकिर्क टोकाकडे पोचले आहेत. त्यांच्या राजकीय प्रवासाची ही गती विलक्षणच आहे.
ओबामांना हार्वर्ड लॉ रिव्ह्यूचं अध्यक्षपद मिळालं, तेव्हाच त्यांनी आत्मचरित्र लिहावं अशी गळ प्रकाशक त्यांना घालू लागले होते. त्यांचं हे आत्मचरित्र 'ड्रीम्स फ्रॉम माय फादर: अ स्टोरी ऑफ रेस अँड इन्हेरिटन्स' या नावानं १९९५साली प्रसिद्ध झालं. त्याची फारशी दखल त्यावेळी घेतली गेली नाही, पण आता अध्यक्षीय निवडणुकीच्या शर्यतीत ते उतरल्यापासून हे पुस्तक सतत बेस्टसेलर पुस्तकांच्या यादीत स्थान टिकवून राहिलं आहे. त्याच्या आठ लाखांहून अधिक प्रती निघाल्या आहेत.
कायद्याच्या मार्गानं सामाजिक बदल घडवणं या टप्प्याला अशक्य आहे, असं ठामपणे वाटू लागल्याचं सांगत ओबामांनी १९९५ साली राजकीय स्पधेर्त उतरण्याचं ठरवलं आणि हे पुस्तक प्रसिद्ध झालं, हा योगायोग नाही, असं काही जण मानतात. पण १९९६ साली त्यांनी इलिनॉइस राज्याच्या सिनेटमधली जागा जिंकली, त्यात या आत्मचरित्रानं टाकलेल्या प्रभावाचा वाटा होता, असं त्यांचे विरोधकही म्हणत नाहीत! किंबहुना शाळकरी जीवनात अमली पदार्थ घेतल्याच्या कबुलीसारखे अनेक तपशील आणि प्रांजळ मतप्रदर्शन, राजकारणात शिरण्याचा विचार असता तर ओबामांनी केलं असता का, यावर मतभेद आहेत. पण अमेरिकेच्या सिनेटमध्ये निवडून आल्यावर २००६ साली लिहिलेलं त्यांचं 'ऑडॅसिटी ऑफ होप' हे पुस्तक वाचल्यावर निदान तटस्थ वाचकाला तरी हा प्रश्ान् पडणार नाही. एका प्रगल्भ माणसाचं प्रांजळ चिंतन या रूपातच ते मनाला भिडतं. केवळ शब्दांतून नव्हे, तर कृतीतूनही प्रतीत होते ती खरी मूल्यनिष्ठा असं नोंदवणाऱ्या ओबामांनी, केवळ लोकांना प्रभावित करण्यासाठी केलेला चलाख शब्दांचा हा खेळ आहे, असं मानायला आज तरी समर्थन नाही.
खरं तर हे पुस्तक हीसुद्धा अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूवीर् स्वत:च्या प्रतिमानिमिर्तीची पूर्वतयारी होती, असं सुचवलं गेलं आहे. पण तशी ती असली, तरी त्यातून समोर आलेली ओबामांची प्रतिमा ही त्यांच्या वास्तवातल्या चेहऱ्याशी न जुळणारी आहे, असं अजूनतरी कोणाला दाखवून देता आलेलं नाही. अमेरिकेत असं 'संशोधन' व्यावसायिक मदतीच्या आधारे केलं जात असूनही!
महत्त्वाचं म्हणजे ही प्रतिमाही सर्व उत्तरं जाणणाऱ्या मसीहाची नाही, तर टोकाच्या उत्तरांतही सहमतीचं क्षेत्र शोधण्याच्या दृष्टीतून वाढलेलं आपलं आकलन सर्वसामान्य जनतेबरोबर वाटून घेऊ पाहणाऱ्या अपवादात्मक राजकारण्याची आहे. त्याची मूल्यचौकट पक्की आणि सुस्पष्ट आहे, पण मार्गाचे पर्याय मात्र कोणत्याच सैद्धांतिक पोथीत जखडण्याची त्याची तयारी नाही. त्यामुळेच या दृष्टीच्या स्वीकारालाही देशाच्या सीमेचं बंधन असण्याचं कारण नाही.
एरवीही जगाच्या नियंत्रणासाठी आवश्यक ती लष्करी व आथिर्क क्षमता असलेल्या अमेरिकेनं जगाच्या नियंत्रणाच्या विकृत आकांक्षेचाही वारंवार प्रत्यय दिला आहे. त्यामुळेच अमेरिकेचं नियंत्रण कोणत्या प्रवृत्तींच्या हातात असणार, हा जगभरातल्या सर्वसामान्य जनतेच्या हिताशी अविभाज्यपणे जोडला गेलेला प्रश्न बनला आहे.
' ओबामा' हा एक ताजा, वेगळा प्रयोग ठरू शकतो. ओबामांना त्यांच्या 'स्वप्नातली अमेरिका' प्रत्यक्षात आणण्याची संधी मतदारांनी दिली, तर बाकी काही नाही, निदान उरलेल्या जगाचं जगणं अधिक सुसह्य होण्याची शक्यता वाढेल!
ओबामांना शुभेच्छा.
.................................
एकास २६२!
सन १९८०मध्ये अमेरिकेत तासावर रोजंदारी करणाऱ्या कामगाराचं सरासरी वेतन आणि कंपन्यांच्या सीईओचं सरासरी वेतन यांचं प्रमाण एकास ४२ असं होतं. सन २००५मध्ये ते एकास २६२ असं झालं आहे. म्हणजे कॉपोर्रेट सीईओ या कामगाराच्या २६२ पट अधिक मोबदला खिशात टाकत आहे. बाजारव्यवस्थेची गरज ही या बदलामागची प्रेरकशक्ती आहे, हे ओबामांना मान्य नाही. हा बदल सीईओंंच्या सांस्कृतिक मूल्यव्यवस्थेचा निदर्शक आहे, असं ते मानतात. सर्वसामान्य कामगारांना शून्य किंवा नगण्य वेतनवाढ मिळत असताना, सीईओ एवढ्या मोठ्या प्रमाणात मोबदला वसूल करतात, हे मनाची लाज न राहिल्याचं आणि लोभीपणाला प्रतिष्ठा देण्यानं आपल्या सामूहिक जीवनावर होणाऱ्या विपरीत परिणामांची पर्वा न उरल्याचंच द्योतक आहे, असं ते म्हणतात.
................................................................
रॉबर्ट स्टीफन हा ओबामांच्या प्रचाराचं काम पाहणारा तरुण कार्यकर्ता. गोरा. अल्टन शहरातल्या एका सोशल क्लबनं पाटीर्साठी निमंत्रण दिलं होतं. जमलेल्या पन्न्सासएक सदस्यांत एकही आफ्रिकन-अमेरिकन नव्हता. शहराच्या लोकसंख्येत त्यांचं प्रमाण २५ टक्के असूनही. हे विचित्र वाटलं, म्हणून त्यानं आश्चर्य व्यक्त केलं. तर खांदे उडवत एकानं त्याला सांगितलं, 'हा खासगी क्लब आहे. इथं कृष्णवणीर्यांना प्रवेश नाही. वर्षान्वर्षं चालत आलेली ही परंपरा आहे.' रॉबर्ट उठला आणि जेवण न घेताच बाहेर पडला. संताप आणि निराशा या भावनेनं ओबामांना त्यानं ही घटना सांगितली. ओबामांची त्यावरची टिपणी वैशिष्ट्यपूर्ण आहे.
ते म्हणतात, 'अमेरिकेत आता वांशिक पूर्वग्रह उरलेत कुठे, असं विचारणाऱ्यांच्या तोंडावर फेकण्यासाठी २००६ सालातल्या वास्तवाचा पुरावा म्हणून हे उदाहरण मी देऊ शकेन. पण मला त्यात अर्थ वाटत नाही. त्यापेक्षा मी रॉबर्टचा, त्याच्या लहानशाच, पण अमलात आणायला कठीण अशा प्रतिसादाचा विचार करतो. आपल्याला जे योग्य वाटतं ते करण्यासाठी सवय आणि भय या दोन्हीचा प्रवाह ओलांडण्याचा प्रयत्न जर रॉबर्टसारखा गोरा तरुण करत असेल, तर प्रवाहाच्या दुसऱ्या बाजूला त्याला हात देण्यासाठी मी उभा असेन, याची काळजी घेणं मला अधिक महत्त्वाचं वाटतं.'
source: http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3675485.cms
Monday, June 1, 2009
Sunday, May 31, 2009
A good DEBATE between a marathi and a non-marathi Person
source:-http://mimarathipolitics.blogspot.com/2008/02/fights-between-raj-thakereys-mns-and.html?widgetType=BlogArchive&widgetId=BlogArchive1&action=toggle&dir=open&toggle=MONTHLY-1201852800000&toggleopen=MONTHLY-1204358400000,MONTHLY-1207033200000
Following is the discussion about Raj Thakerey's MNS activists and bhaiyyas from UP and Bihar
Mr.S-जनाब मै भि पुना का हि रहने वाल हुन और अभि CA(USA) मै काम कर्ता हुं पेहेले हुम indian है समझ गये कल राज ठाकरे के गुन्डो ने ४ लोगोन के हाथ पाओं काट डाले जिस्मे एक lady भि है. क्या येह सहि है ????????????? कहि भि रहो .....remember this things we are all of first indian! ज़य हिन्द..
ME-i didn't support Raj's actions u can check last weeks posts in the community. we r all indians first- accepted!but india is multicultural. महाराष्ट्र कि अपनि एक सन्स्क्रिति है,अपनि भाषा है. अगर हम भारतिय है,तो हमने सभि भारतिय भाषओंका और सभि प्रांतोकी सन्स्कृति का सम्मान रखना चाहिये. पर भैयोंका कहेना ये है की सभी लोगों ने सिर्फ़ नॉर्थ इन्डिअन सन्स्कृति और भाषाका सम्मान रखना चाहिये. हम इसके विरोधमे है. आप USA मे है तो आप USA के लोगों के खिलाफ़ अगर जाने लगे,उनके खिलाफ़ गुन्डागर्दी करने लगे तो चलेगा क्या???नहि चलेगा. वैसेही महाराष्ट्र के खिलाफ़ हात उठेन्गे तो उसका जवाब भी मिलेगा. अभि कल आपने इतनी गालियां दियि क्यों??क्योंकि आपको दियि हुइ गालिय आपको पसंद नही आयी . आपने 'tit for tat' किया. similarly लाठिके बदले तलवार ये भि 'tit for tat' है. आप लोग हमें कहते है कि सहिष्णुता दिखाइये लेकिन खुद गालिगलोच करते हुए सहिष्णुता का पालन नहि करते.भारतिय संविधान ये केहता है कि कोइ भी आदमी कही भी जा सकता है लेकीन वही संविधान ये भी कहता है की जब कोइ स्थलांतर करे तो उसने उस जगहकी local लोगोंको ,भुमिपुत्रोंको disturb नही करना चाहिये. इसके बारेंमे आप लोग क्या कहते है???
Mr.S-yes you are right our country is multicultural. रही बात संस्कृती और भाषा की तो मैने हमेशा सभी का respect किया है. वैसे आपने महाराष्ट्र की सन्स्कृती और भाषा की बात कि है तो मै आपको एक बात बताना चाहता हुं :--- महाराष्ट्र की regionall language है मरठी और यहां के लोग मराठा को अपना पुर्वज मानते है अगर येह सच है तो क्या कहती है मराठा की सन्स्कृती क्या राज ठाकरे को पता भी है? मराठा लोग दुसरों की इज्जत बचाने के लिये अपनी जान तक दे देते थे लेकिन ११ फ़ेब २००८ को कुर्ला में क्या हुआ राज ठाकरे के आदमियों ने एक बिहार की लडकी कि इज्जत लूट ली ये मै नही कह रहा कुर्ला पोलिस स्टेशन incharge का कहना है police incharge ने खुद येह accept किया है..
मराठा ने दुसरे राजाओं की भी जाकर हेल्प की और अन्ग्रेजो को यहां से भगाया टूटे हुए area को मिलाया लोगोन से एक साथ रहने कि बात कहि. मराठा लोगोन ने कभी अपनी पर्वाह नहि की हुमेशा दुसरों के हेल्प ही किया करते थे लेकिन कल नासिक मैं क्या हुआ राज ठाकरे के आदमियों ने एक मराठी engineer(worked in HAL) को ही मार डाला इन लोगोन ने अपने ही लोगो को मार डाला क्यों ???? उसके बाद १४ फ़ेब २००८ in evening at 5:30 PM राज ठाकरे का ये statement-“पिछले कुछ महीनों से पार्टी भीषण आर्थिक संकट से गुजर रही थी। कोई कार्यक्रमकरने के लिए कार्यकर्ता किसी उद्योगपति या व्यवसायी के पास एक रुपया भी मांगने जाए तो उसे दस पैसे देकर निपटा दिया जाता था। उन्हें उम्मीद है कि मनसे के पिछले दस दिनों में दिखे तेवरों के कारण अब स्थिति बदल चुकी होगी। अब बिना मांगे भी लोग मनसे को पार्टी फंड देने में कोताही नहीं करेंगे। ”
राज ठाकरे क्या चाहता है ये आपको भी पता है जरा ध्यान दिजिये इनके statement पे.
अब बात आति है language कि तो मराठी,बिहारी,भोजपुरी,मथिलि,कन्नड,तमिल,तेलुगु….इत्यादी.
ये सब reginal language है हमारी मातृ भाषा या mother tongue हिन्दि है ये सबको पता है. राज ठाकरे चाहते है की हर जगह मराठी हो महाराष्ट्र में तो वहां जयललीता चाहती है हर जगह तमिल हो , ज्योती बसु चाहते है हर जगह बेंगाली हो ….इसि तरह सभि लोगोन कि अपनी अपनी बात ….ये कभी possible नही होगा ये आपको भी पता है. एक को मानिये तो दुसरा नाराज़ हो जाता है आखिर आप कितनो को मनायेंगे जब तक लोग खुद नहि इस बात को समझेंगे कुछ नहि हो सकता.
मेंने जो कुच भी बोला वो सिर्फ़ राज ठाकरे को बोला किसि महाराष्ट्र के public को नहि….किसि भि प्रॉब्लेम का solutions झगडा नहि है अगर ऐसा होता तो आप क्यों study के लिये other country को जाते क्या आपका मन नहि करता की आप भि अपने family के साथ अपने native place मै होते
मैने communities मैं ये message भि पोस्ट किया था राज ठाकरे कि सोचन सहि है but मार पीट कर भगा देना १२ फ़ेब २००८ एक pregnant lady को जबरदस्ती train मैं धक्का दिया गया कुछ समय बाद train में ही delivery हुइ कितनी शरम कि बात है जिस ने हमे जनम दिया हमने उसके साथ क्या किया ??? जिसके वजह से हमरा वजूद है हमने उसी का रेप कर डाला ये कहां का इन्साफ़ है ?????????? रहि बात festival कि तो क्या आप परदेस मैं गणपति फ़ेस्टिवल मनायेंगे तो क्या वहां के सन्स्कृती को नुकसान होगा?? बिल्कुल नहि अगर कोइ कहता है तो वो politics कर रहा है और कुछ नहि राज ठाकरे ने बिहार के फ़ेस्टिवल छट के बारे मैं कहा था कि येह फ़ेस्टिवल नहि नौटन्कि है लोग नौटन्कि मैं शक्ति प्रदर्शन करते हैन …. अगर यहि बात कोइ गणपति फ़ेस्टिवल के बारे मैं कहे तो मुझे कैसा फ़ील होगा आप खुद बताइये ?अब बात आती है other state worker कि जो महाराष्ट्र मैं काम करते हैं…………
Approx १९८० or later धिरे धिरे महाराष्ट्र का development शुरु हुआ था. उसके पेहले और उस समय UP और बिहार का काफ़ि नाम था पटना university को west Cambridge university कहा जाता था मैं १५ professor को जानता हुं जो basically maharastra से belong करते हैन लेकिन उस वक्त महाराष्ट्र मैं अपनी property sale करके पटना मैं जाकर shift हो गये महाराश्ट्र मैं जिनके पास काफ़ी पैसा था वो लोग abroad चले गये थे
महाराष्ट्र के Development के लिये UP और बिहार से labour बुलाये गये क्योंकि ये लोग कम पैसे मैं भि काम करने को तैयार थे. जब महाराष्ट्र कि development हो रहा था तब सबको इनकि जरूरत थी अब जबकी महाराष्ट्र develop हो गया तो लोगो के हाथ पाओं काट दिये गये येह rumour नहि reality है क्योंकि जिसके हाथ काटा गया उसका भाई भी वहिं पिटा जा रहा था अभि दोनो गोरखपुर हॉस्पिटल मैं admit हैं.
मुझे गुस्सा सिर्फ़ इस बात को लेकर है कि ये खुन खराबा क्यों क्या आपक blood का रंग कुछ और है ?????? कहते हैं history अपने आपको repeat करता है थोडा imagine किजिये की अगर ऐसा हुआ तो फ़ीर क्या होगा… जो कुछ इनके साथ हो रहा है वही कल हम लोगो के साथ होगा और तब उस समय वो लोग भी अपने आपको सही prove करने मैं लगे होंगे जैसे अभि राज ठाकरे लगे हुए हैं. आप ही बताइये इस समय कौन disturbed है local public या outer public जिनका सबकुछ लूट गया. मैं २००२-२००५ IIT, मुंबै मैं था फ़िर Bangalore गया उसके बाद Singapore फ़ीर france, उसके बाद tokoyo मैं रहा अभी California ,USA मैं हुं मैं सबको कहता था हमारी मुम्बै जैस कोइ city नही है लेकिन आज मुझे अपने आप पे शरम आती है क्योंकि अपने लोग ही अपनो को पीट रहे है लोगो को आपस मैं लडान चाहते है जाती के नाम पे country को तोडना चाहते है. कोइ भी इन्सान बडा करम से होता है बडक्पन से नहि
अगर आपको मेरी कोइ बात बुरि लगि हो तो माफ़ी चाहता हुं मेरा मक्सद किसि के मान को ठेस पहुंचाने नही था . मैं तो सिर्फ़ इतना पुछना चाहता हुं की क्या आप अपने आने वाले generation को यही सब कुछ देना चाहते है क्या हम लोग एक साथ मिलकर नही रह सकते क्या educated होने के वावजूद हम दुसरे के दर्द को feel कर पाते हैं…..
Me-१)आपने जो लिखा है उसमे जो रेप कि बात हुइ है,या pregnant औरतकि बात हुइ है,या फ़िर हात काटनेकि बात हुइ है वो सब rumours है. उसका MNS के आंदोलनसे लेनादेना नहि है. हां कल नासिक मैं एक मराठि आदमिकि मौत MNS कि बजहसे हुइ है.दुसरि बात येह है कि mediaने इस issueको जरुरतसे ज्यादा बडा बनाया है,मैने मुम्बै रेहेने वालोंको पुछा था पर उन्होने कहा है कि situation इतनिभि बुरि नहि है जितनि mediaवाले दिखा रहे है. इन लोगों ने अपना पेट भरनेके लिये ऐसा माहोल पैदा किया जैसे की गुजरात जैसे दंगे हो रहे है या फ़िर महाराष्ट्र जल रहा है. वास्तविकता वैसी नही है. कै सारे मराठि newspapers ने इसका जिक्र किया है कि real situation ऐसी नही है,मराठि newspapers वाले महाराष्ट्र को ज्यादा अच्छेसे जानते है,बल्कि mainstream media नही जानता(remember how mainstream totally miscalculated gujrat elections) same is happening here.
२)सबसे important मुद्दा येह है कि मैने राजका विरोध ही किया है. आप community के previous pages देख सकते है(आजके १०-१२ दिन पेहलेके). पर राजने जो मुद्दा उठया है वोह पुरि तरह baseless नहि है. और एक important बात है की मराठी to हिन्दि इन्ग्लिश translation मैं बहुत सारि चिज़े गलत लिखि गयि है. अभि आजके indian express मैं एक news है जो कि मराठि weekly ळोकप्रभा मैं छापि राजकि interviewके बारेमे है. उस newsमैं लिखा है कि राज खुदको jefferson,mahatma gandhi se compare करते है,constitution बदलनेकि मांग करते है वगैर वगैर. लेकिन असलमैं अगर आप वो interview पढे तो राज ने ऐस कुछ भि नहि कहा है. आपने जो राजका statement लिखा है वोह आपने कहांसे लिया है??plz give me link.
३)yes in history,we had really glorious history.forget other women even enemy women were given respect.छत्रपती शिवाजी महाराज अगर कोइ soldier दुश्मनकी औरतोंपर rape करता तो उसके हात काट डालते थे. इसकी बजहसे हमारे soldiersने कभीभी दुश्मनकि औरतें,धर्मग्रंथ,धर्मस्थल पर attack नही किया था(u can read incidence of Shivaji maharaj n kalyan's subhedar's daughter in law).
अगर इस आंदोलन मैं ऐस कुछ हुआ है तो वो बहुत बुरा है,और राज भी ऐसे लोगोंको support नही करेंगे.i must tell u MARATHI PEOPLE R STILL HAVING MARATHA BLOOD N RAPE OR DISRESPECT OF WOMEN WILL NEVER BE ACCEPTED BY MARATHI COMMUNITY.
४)हमारी मात्रुभाषा मराठि है और राष्ट्रभाषा हिन्दि है. all marathi people know hindi!!but people from south india,bengal don't know hindi.our point is that why nobody teaches them about hindi's gr8ness???why only marathi people r said to respect and speak hindi???we all know hindi.what we r sayin that because of hindi people r increasing in our state,our language is in trouble.if we won't do anything now,after some decades marathi will become extinct.something must be done 2 save marathi language.what we offer is all those who come 2 maharashtra should learn and speak marathi.u must speak tamil in tamilnadu,malyalam in kerala,telugu in andhra,RUSSIAN IN RUSSIA, FRENCH IN FRANCE N GERMAN IN GERMANY.what is wrong with that???
५)nobody says that marathi should be spoken throughout country,nobody says that tamil should be spoken in delhi or patna.ur information is absolutely wrong. what we say is once u come 2 maharashtra u should learn marathi.is it so difficult to learn a language??no absolutely not.i know 5 languages.there r many gujratis,marwaris ,jains in maharashtra but they learnt marathi,they spoke their language at home but socially they used and still use marathi.same is with marathis who live in gujrat for example.they know gujrati.this gives a very good message that outsider respects locals.
६)भैय्याओंके बारेमैं येही problem है की ऐस दिखता है की वोह मराठीको respect ही नही करते(कुछ exceptions होंगे). अभि एक UP के कॉर्पोरटर ने ऐसा प्रस्ताव लाया है कि BMC के व्यवहार हिन्दि मैं हो. इसकी क्या जरुरत है????और मैं आपको बताना चाहता हुं के आप कितना भी कहे लेकिन भैय्या लोग गुंडागर्दी बहुत करते है(सभी नही करते लेकिन जो नहि करते वोह करनेवालोंको नहि रोकते).शीला दिक्षित और delhi ke deputy governor ने भी येहि बात कहि है. अब इतने लोग केहते है तो वोह आरोप पुरि तरह baseless तो नहिं है.
७)सिधिसि बात है कि राजको सभि दुसरे मराठी नेताओने oppose किया लेकिन मराठी लोगोन के खिलाफ़ लाठिया देनेकी बात करनेवाले अबु आज़मी,अमर सिंघ के खिलाफ़ कोइ नही बोलता. ऊनके political opponents भी नही बोलते. क्यों मायावती नही बोली के समाजवादी पार्टी लाथिया देने की गलत बातें करके मराठी लोगोन के खिलाफ़ UP के लोगोन को भडका रहें है???क्योन mediaने येह बात नही उठाइ???तलवारके खिलाफ़ सब बोल रहे है लेकिन लाठिके बारेमैं कोइ नहि बोल्ता. लाठिया लायी तो तलवार लाओ ऐसा बोला गया था,अगर लाठि नहि आयेगी तो तलवार भि नहि आयेगि येह कोइ क्यों नही बोलता??
८)दुसरा मतलब festival.मैंनेभि mainstream की बात सुनके community पर येही मुद्दा कहा था कि आप छट पुजा को विरोध कैसे करते है??उसका विरोध कर्ते है तो ईद,ख्रिसमस का क्यों नही कर्ते???पर बादमैं जब मैने मराठी statements पढे तो वहां छट पुजाका कहिं भी विरोध नही किया था. महाराष्ट्र टाइम्स नामके newspaper मैं राज का article आया जिसमैं भी उन्होने येहि मुद्दा उठाया था के उन्होने छट पूजा को विरोध नही किया है.उन्होने विरोध इस बातका किया था के छट पुजा के नामपर बिहार,UP politicians आते है और मराठी लोगोंके खिलाफ़ भडकाने का ‘नाटक’ करते है. राजने छट पुजा का नही तो उसके नामपर चलने वाले गंदी politics का विरोध किय था.
९)महाराष्ट्र कि development ८०के बाद शुरु हुइ येह statement एकदम गलत है. महाराष्ट्र के formation के बादसे मुम्बै देशका industrial capital रहा है. हम हमेशा बिहार और UPसे आगे थे. पुना मैं देशकि first national school और college बनि थि और पुना को oxford of east अभिभि कहा जाता है और पेहेलेभि कहा जाता था. आपने पटना विद्यालय कि बात लिखि है उसके बरेंमैं मै कहुंगा की उन professors को उस university मैं अच्छी opportunities थी इस लिये वो वहन गये होंगे. महाराष्ट्र मैं १९८० के बादके कुछ साल मिल strike हुआ था उसकि बजहसे उल्टा कर्के बहुत problems हुए थे. महाराष्ट्र was developed even before 1980. अगर पटना ज्यादा developed होता तो वहां के लोग इतने कम पैसे मैं मुम्बै क्यों आते???indians कम पैसे मैं काम कर्ते है इस लिये उन्को US बुलाया जाता है,US के लोग यहां नही बुलाये जाते. क्योंकि उन्के यहां developement है,उन्हे कम पैसेमैं काम कर्नेकि क्या जरुरत है??both of ur statements r wrong.
१०)अभिभि मुम्बै सबसे अच्छि है,छोटीमोटी लडाइया mediaने बडी कियी है,उसकि बजहसे मुम्बैका स्पिरिट खतम नहि होगा. MNS separatist नहिं है,उन्होने देश तोडने कि कोइभी बात नही कही है. येह सब media creation है. everybody must remember one saying 'WHEN U GO TO ROME,DO AS THE ROMANS DO'.पर येह सब नहि होता अगर UP,Bihar मैं developement होता. मुझे कोइ hope नहि है क्योंकि bhaiyyas r mostly uneducated और उसका पुरा फ़ायदा अबु आज़मी वगैरा उठायेंगे. मराठी लोगोंकि अस्तित्व के लिये उनको भि जवाब देनाही पडेगा. हां,सबने मिलजुलकर रेहना चाहिये पर येह बात भैय्यओंको भि समझनि चाहिये कि महाराष्ट्र आकर यहंकेहि भुमिपुत्रोंके खिलाफ़ लाठिया बाटना गलत है. मुलायम ने तो कहां है कि भैय्याओने उनका विरोध करने वालोंके खिलाफ़ 'जिहाद' पुकारना चाहिये. अगर जिहाद होगा तो हमभी हातपर हात रखकर नही बैठ सक्ते ना???
११)मैं राजका विरोध करता हुं क्योंकि ऐसि मारामारी कर्के येह problem solve नही हो सक्ता, उसके लिये permit system लानि चाहिये जिसकि बजहसे जो मुम्बै कि समस्याये है उन्को solve किया जा सक्ता है. the city is in deep trouble as everyday around 300 families come 2 mumbai and BMC is not able to provide infrastructure to them.they r leaving in worst conditions in slums. बहुत सारे देशोंमैं ऐसी permit system है. even सिंगापूर के mayor जब मुम्बै आये थे तो उन्होने कहा था कि मुम्बै के development के लिये आनेवाले लोगों को रोकना चाहिये. राजने येह सब politics के लिये किया क्योंकि उध्दव ठाकरेने मोर्चा,आंदोलन करके जनताका आवाज़ उठाया था. मुम्बै मैं ULC के खिलाफ़,मेहेंगाई के खिलाफ़ बडे मोर्चे,विदर्भ मैं farmers के suicide को रोकने के लिये बडी बडी rallies कियि थी जिसके बजहसे लोग केहेने लगे थे कि उध्दव next CM बनेंगे. अभि येह मुद्दा उठाके अपना नाम आगे लानेके लिये राज ने येह किया है.
Following is the discussion about Raj Thakerey's MNS activists and bhaiyyas from UP and Bihar
Mr.S-जनाब मै भि पुना का हि रहने वाल हुन और अभि CA(USA) मै काम कर्ता हुं पेहेले हुम indian है समझ गये कल राज ठाकरे के गुन्डो ने ४ लोगोन के हाथ पाओं काट डाले जिस्मे एक lady भि है. क्या येह सहि है ????????????? कहि भि रहो .....remember this things we are all of first indian! ज़य हिन्द..
ME-i didn't support Raj's actions u can check last weeks posts in the community. we r all indians first- accepted!but india is multicultural. महाराष्ट्र कि अपनि एक सन्स्क्रिति है,अपनि भाषा है. अगर हम भारतिय है,तो हमने सभि भारतिय भाषओंका और सभि प्रांतोकी सन्स्कृति का सम्मान रखना चाहिये. पर भैयोंका कहेना ये है की सभी लोगों ने सिर्फ़ नॉर्थ इन्डिअन सन्स्कृति और भाषाका सम्मान रखना चाहिये. हम इसके विरोधमे है. आप USA मे है तो आप USA के लोगों के खिलाफ़ अगर जाने लगे,उनके खिलाफ़ गुन्डागर्दी करने लगे तो चलेगा क्या???नहि चलेगा. वैसेही महाराष्ट्र के खिलाफ़ हात उठेन्गे तो उसका जवाब भी मिलेगा. अभि कल आपने इतनी गालियां दियि क्यों??क्योंकि आपको दियि हुइ गालिय आपको पसंद नही आयी . आपने 'tit for tat' किया. similarly लाठिके बदले तलवार ये भि 'tit for tat' है. आप लोग हमें कहते है कि सहिष्णुता दिखाइये लेकिन खुद गालिगलोच करते हुए सहिष्णुता का पालन नहि करते.भारतिय संविधान ये केहता है कि कोइ भी आदमी कही भी जा सकता है लेकीन वही संविधान ये भी कहता है की जब कोइ स्थलांतर करे तो उसने उस जगहकी local लोगोंको ,भुमिपुत्रोंको disturb नही करना चाहिये. इसके बारेंमे आप लोग क्या कहते है???
Mr.S-yes you are right our country is multicultural. रही बात संस्कृती और भाषा की तो मैने हमेशा सभी का respect किया है. वैसे आपने महाराष्ट्र की सन्स्कृती और भाषा की बात कि है तो मै आपको एक बात बताना चाहता हुं :--- महाराष्ट्र की regionall language है मरठी और यहां के लोग मराठा को अपना पुर्वज मानते है अगर येह सच है तो क्या कहती है मराठा की सन्स्कृती क्या राज ठाकरे को पता भी है? मराठा लोग दुसरों की इज्जत बचाने के लिये अपनी जान तक दे देते थे लेकिन ११ फ़ेब २००८ को कुर्ला में क्या हुआ राज ठाकरे के आदमियों ने एक बिहार की लडकी कि इज्जत लूट ली ये मै नही कह रहा कुर्ला पोलिस स्टेशन incharge का कहना है police incharge ने खुद येह accept किया है..
मराठा ने दुसरे राजाओं की भी जाकर हेल्प की और अन्ग्रेजो को यहां से भगाया टूटे हुए area को मिलाया लोगोन से एक साथ रहने कि बात कहि. मराठा लोगोन ने कभी अपनी पर्वाह नहि की हुमेशा दुसरों के हेल्प ही किया करते थे लेकिन कल नासिक मैं क्या हुआ राज ठाकरे के आदमियों ने एक मराठी engineer(worked in HAL) को ही मार डाला इन लोगोन ने अपने ही लोगो को मार डाला क्यों ???? उसके बाद १४ फ़ेब २००८ in evening at 5:30 PM राज ठाकरे का ये statement-“पिछले कुछ महीनों से पार्टी भीषण आर्थिक संकट से गुजर रही थी। कोई कार्यक्रमकरने के लिए कार्यकर्ता किसी उद्योगपति या व्यवसायी के पास एक रुपया भी मांगने जाए तो उसे दस पैसे देकर निपटा दिया जाता था। उन्हें उम्मीद है कि मनसे के पिछले दस दिनों में दिखे तेवरों के कारण अब स्थिति बदल चुकी होगी। अब बिना मांगे भी लोग मनसे को पार्टी फंड देने में कोताही नहीं करेंगे। ”
राज ठाकरे क्या चाहता है ये आपको भी पता है जरा ध्यान दिजिये इनके statement पे.
अब बात आति है language कि तो मराठी,बिहारी,भोजपुरी,मथिलि,कन्नड,तमिल,तेलुगु….इत्यादी.
ये सब reginal language है हमारी मातृ भाषा या mother tongue हिन्दि है ये सबको पता है. राज ठाकरे चाहते है की हर जगह मराठी हो महाराष्ट्र में तो वहां जयललीता चाहती है हर जगह तमिल हो , ज्योती बसु चाहते है हर जगह बेंगाली हो ….इसि तरह सभि लोगोन कि अपनी अपनी बात ….ये कभी possible नही होगा ये आपको भी पता है. एक को मानिये तो दुसरा नाराज़ हो जाता है आखिर आप कितनो को मनायेंगे जब तक लोग खुद नहि इस बात को समझेंगे कुछ नहि हो सकता.
मेंने जो कुच भी बोला वो सिर्फ़ राज ठाकरे को बोला किसि महाराष्ट्र के public को नहि….किसि भि प्रॉब्लेम का solutions झगडा नहि है अगर ऐसा होता तो आप क्यों study के लिये other country को जाते क्या आपका मन नहि करता की आप भि अपने family के साथ अपने native place मै होते
मैने communities मैं ये message भि पोस्ट किया था राज ठाकरे कि सोचन सहि है but मार पीट कर भगा देना १२ फ़ेब २००८ एक pregnant lady को जबरदस्ती train मैं धक्का दिया गया कुछ समय बाद train में ही delivery हुइ कितनी शरम कि बात है जिस ने हमे जनम दिया हमने उसके साथ क्या किया ??? जिसके वजह से हमरा वजूद है हमने उसी का रेप कर डाला ये कहां का इन्साफ़ है ?????????? रहि बात festival कि तो क्या आप परदेस मैं गणपति फ़ेस्टिवल मनायेंगे तो क्या वहां के सन्स्कृती को नुकसान होगा?? बिल्कुल नहि अगर कोइ कहता है तो वो politics कर रहा है और कुछ नहि राज ठाकरे ने बिहार के फ़ेस्टिवल छट के बारे मैं कहा था कि येह फ़ेस्टिवल नहि नौटन्कि है लोग नौटन्कि मैं शक्ति प्रदर्शन करते हैन …. अगर यहि बात कोइ गणपति फ़ेस्टिवल के बारे मैं कहे तो मुझे कैसा फ़ील होगा आप खुद बताइये ?अब बात आती है other state worker कि जो महाराष्ट्र मैं काम करते हैं…………
Approx १९८० or later धिरे धिरे महाराष्ट्र का development शुरु हुआ था. उसके पेहले और उस समय UP और बिहार का काफ़ि नाम था पटना university को west Cambridge university कहा जाता था मैं १५ professor को जानता हुं जो basically maharastra से belong करते हैन लेकिन उस वक्त महाराष्ट्र मैं अपनी property sale करके पटना मैं जाकर shift हो गये महाराश्ट्र मैं जिनके पास काफ़ी पैसा था वो लोग abroad चले गये थे
महाराष्ट्र के Development के लिये UP और बिहार से labour बुलाये गये क्योंकि ये लोग कम पैसे मैं भि काम करने को तैयार थे. जब महाराष्ट्र कि development हो रहा था तब सबको इनकि जरूरत थी अब जबकी महाराष्ट्र develop हो गया तो लोगो के हाथ पाओं काट दिये गये येह rumour नहि reality है क्योंकि जिसके हाथ काटा गया उसका भाई भी वहिं पिटा जा रहा था अभि दोनो गोरखपुर हॉस्पिटल मैं admit हैं.
मुझे गुस्सा सिर्फ़ इस बात को लेकर है कि ये खुन खराबा क्यों क्या आपक blood का रंग कुछ और है ?????? कहते हैं history अपने आपको repeat करता है थोडा imagine किजिये की अगर ऐसा हुआ तो फ़ीर क्या होगा… जो कुछ इनके साथ हो रहा है वही कल हम लोगो के साथ होगा और तब उस समय वो लोग भी अपने आपको सही prove करने मैं लगे होंगे जैसे अभि राज ठाकरे लगे हुए हैं. आप ही बताइये इस समय कौन disturbed है local public या outer public जिनका सबकुछ लूट गया. मैं २००२-२००५ IIT, मुंबै मैं था फ़िर Bangalore गया उसके बाद Singapore फ़ीर france, उसके बाद tokoyo मैं रहा अभी California ,USA मैं हुं मैं सबको कहता था हमारी मुम्बै जैस कोइ city नही है लेकिन आज मुझे अपने आप पे शरम आती है क्योंकि अपने लोग ही अपनो को पीट रहे है लोगो को आपस मैं लडान चाहते है जाती के नाम पे country को तोडना चाहते है. कोइ भी इन्सान बडा करम से होता है बडक्पन से नहि
अगर आपको मेरी कोइ बात बुरि लगि हो तो माफ़ी चाहता हुं मेरा मक्सद किसि के मान को ठेस पहुंचाने नही था . मैं तो सिर्फ़ इतना पुछना चाहता हुं की क्या आप अपने आने वाले generation को यही सब कुछ देना चाहते है क्या हम लोग एक साथ मिलकर नही रह सकते क्या educated होने के वावजूद हम दुसरे के दर्द को feel कर पाते हैं…..
Me-१)आपने जो लिखा है उसमे जो रेप कि बात हुइ है,या pregnant औरतकि बात हुइ है,या फ़िर हात काटनेकि बात हुइ है वो सब rumours है. उसका MNS के आंदोलनसे लेनादेना नहि है. हां कल नासिक मैं एक मराठि आदमिकि मौत MNS कि बजहसे हुइ है.दुसरि बात येह है कि mediaने इस issueको जरुरतसे ज्यादा बडा बनाया है,मैने मुम्बै रेहेने वालोंको पुछा था पर उन्होने कहा है कि situation इतनिभि बुरि नहि है जितनि mediaवाले दिखा रहे है. इन लोगों ने अपना पेट भरनेके लिये ऐसा माहोल पैदा किया जैसे की गुजरात जैसे दंगे हो रहे है या फ़िर महाराष्ट्र जल रहा है. वास्तविकता वैसी नही है. कै सारे मराठि newspapers ने इसका जिक्र किया है कि real situation ऐसी नही है,मराठि newspapers वाले महाराष्ट्र को ज्यादा अच्छेसे जानते है,बल्कि mainstream media नही जानता(remember how mainstream totally miscalculated gujrat elections) same is happening here.
२)सबसे important मुद्दा येह है कि मैने राजका विरोध ही किया है. आप community के previous pages देख सकते है(आजके १०-१२ दिन पेहलेके). पर राजने जो मुद्दा उठया है वोह पुरि तरह baseless नहि है. और एक important बात है की मराठी to हिन्दि इन्ग्लिश translation मैं बहुत सारि चिज़े गलत लिखि गयि है. अभि आजके indian express मैं एक news है जो कि मराठि weekly ळोकप्रभा मैं छापि राजकि interviewके बारेमे है. उस newsमैं लिखा है कि राज खुदको jefferson,mahatma gandhi se compare करते है,constitution बदलनेकि मांग करते है वगैर वगैर. लेकिन असलमैं अगर आप वो interview पढे तो राज ने ऐस कुछ भि नहि कहा है. आपने जो राजका statement लिखा है वोह आपने कहांसे लिया है??plz give me link.
३)yes in history,we had really glorious history.forget other women even enemy women were given respect.छत्रपती शिवाजी महाराज अगर कोइ soldier दुश्मनकी औरतोंपर rape करता तो उसके हात काट डालते थे. इसकी बजहसे हमारे soldiersने कभीभी दुश्मनकि औरतें,धर्मग्रंथ,धर्मस्थल पर attack नही किया था(u can read incidence of Shivaji maharaj n kalyan's subhedar's daughter in law).
अगर इस आंदोलन मैं ऐस कुछ हुआ है तो वो बहुत बुरा है,और राज भी ऐसे लोगोंको support नही करेंगे.i must tell u MARATHI PEOPLE R STILL HAVING MARATHA BLOOD N RAPE OR DISRESPECT OF WOMEN WILL NEVER BE ACCEPTED BY MARATHI COMMUNITY.
४)हमारी मात्रुभाषा मराठि है और राष्ट्रभाषा हिन्दि है. all marathi people know hindi!!but people from south india,bengal don't know hindi.our point is that why nobody teaches them about hindi's gr8ness???why only marathi people r said to respect and speak hindi???we all know hindi.what we r sayin that because of hindi people r increasing in our state,our language is in trouble.if we won't do anything now,after some decades marathi will become extinct.something must be done 2 save marathi language.what we offer is all those who come 2 maharashtra should learn and speak marathi.u must speak tamil in tamilnadu,malyalam in kerala,telugu in andhra,RUSSIAN IN RUSSIA, FRENCH IN FRANCE N GERMAN IN GERMANY.what is wrong with that???
५)nobody says that marathi should be spoken throughout country,nobody says that tamil should be spoken in delhi or patna.ur information is absolutely wrong. what we say is once u come 2 maharashtra u should learn marathi.is it so difficult to learn a language??no absolutely not.i know 5 languages.there r many gujratis,marwaris ,jains in maharashtra but they learnt marathi,they spoke their language at home but socially they used and still use marathi.same is with marathis who live in gujrat for example.they know gujrati.this gives a very good message that outsider respects locals.
६)भैय्याओंके बारेमैं येही problem है की ऐस दिखता है की वोह मराठीको respect ही नही करते(कुछ exceptions होंगे). अभि एक UP के कॉर्पोरटर ने ऐसा प्रस्ताव लाया है कि BMC के व्यवहार हिन्दि मैं हो. इसकी क्या जरुरत है????और मैं आपको बताना चाहता हुं के आप कितना भी कहे लेकिन भैय्या लोग गुंडागर्दी बहुत करते है(सभी नही करते लेकिन जो नहि करते वोह करनेवालोंको नहि रोकते).शीला दिक्षित और delhi ke deputy governor ने भी येहि बात कहि है. अब इतने लोग केहते है तो वोह आरोप पुरि तरह baseless तो नहिं है.
७)सिधिसि बात है कि राजको सभि दुसरे मराठी नेताओने oppose किया लेकिन मराठी लोगोन के खिलाफ़ लाठिया देनेकी बात करनेवाले अबु आज़मी,अमर सिंघ के खिलाफ़ कोइ नही बोलता. ऊनके political opponents भी नही बोलते. क्यों मायावती नही बोली के समाजवादी पार्टी लाथिया देने की गलत बातें करके मराठी लोगोन के खिलाफ़ UP के लोगोन को भडका रहें है???क्योन mediaने येह बात नही उठाइ???तलवारके खिलाफ़ सब बोल रहे है लेकिन लाठिके बारेमैं कोइ नहि बोल्ता. लाठिया लायी तो तलवार लाओ ऐसा बोला गया था,अगर लाठि नहि आयेगी तो तलवार भि नहि आयेगि येह कोइ क्यों नही बोलता??
८)दुसरा मतलब festival.मैंनेभि mainstream की बात सुनके community पर येही मुद्दा कहा था कि आप छट पुजा को विरोध कैसे करते है??उसका विरोध कर्ते है तो ईद,ख्रिसमस का क्यों नही कर्ते???पर बादमैं जब मैने मराठी statements पढे तो वहां छट पुजाका कहिं भी विरोध नही किया था. महाराष्ट्र टाइम्स नामके newspaper मैं राज का article आया जिसमैं भी उन्होने येहि मुद्दा उठाया था के उन्होने छट पूजा को विरोध नही किया है.उन्होने विरोध इस बातका किया था के छट पुजा के नामपर बिहार,UP politicians आते है और मराठी लोगोंके खिलाफ़ भडकाने का ‘नाटक’ करते है. राजने छट पुजा का नही तो उसके नामपर चलने वाले गंदी politics का विरोध किय था.
९)महाराष्ट्र कि development ८०के बाद शुरु हुइ येह statement एकदम गलत है. महाराष्ट्र के formation के बादसे मुम्बै देशका industrial capital रहा है. हम हमेशा बिहार और UPसे आगे थे. पुना मैं देशकि first national school और college बनि थि और पुना को oxford of east अभिभि कहा जाता है और पेहेलेभि कहा जाता था. आपने पटना विद्यालय कि बात लिखि है उसके बरेंमैं मै कहुंगा की उन professors को उस university मैं अच्छी opportunities थी इस लिये वो वहन गये होंगे. महाराष्ट्र मैं १९८० के बादके कुछ साल मिल strike हुआ था उसकि बजहसे उल्टा कर्के बहुत problems हुए थे. महाराष्ट्र was developed even before 1980. अगर पटना ज्यादा developed होता तो वहां के लोग इतने कम पैसे मैं मुम्बै क्यों आते???indians कम पैसे मैं काम कर्ते है इस लिये उन्को US बुलाया जाता है,US के लोग यहां नही बुलाये जाते. क्योंकि उन्के यहां developement है,उन्हे कम पैसेमैं काम कर्नेकि क्या जरुरत है??both of ur statements r wrong.
१०)अभिभि मुम्बै सबसे अच्छि है,छोटीमोटी लडाइया mediaने बडी कियी है,उसकि बजहसे मुम्बैका स्पिरिट खतम नहि होगा. MNS separatist नहिं है,उन्होने देश तोडने कि कोइभी बात नही कही है. येह सब media creation है. everybody must remember one saying 'WHEN U GO TO ROME,DO AS THE ROMANS DO'.पर येह सब नहि होता अगर UP,Bihar मैं developement होता. मुझे कोइ hope नहि है क्योंकि bhaiyyas r mostly uneducated और उसका पुरा फ़ायदा अबु आज़मी वगैरा उठायेंगे. मराठी लोगोंकि अस्तित्व के लिये उनको भि जवाब देनाही पडेगा. हां,सबने मिलजुलकर रेहना चाहिये पर येह बात भैय्यओंको भि समझनि चाहिये कि महाराष्ट्र आकर यहंकेहि भुमिपुत्रोंके खिलाफ़ लाठिया बाटना गलत है. मुलायम ने तो कहां है कि भैय्याओने उनका विरोध करने वालोंके खिलाफ़ 'जिहाद' पुकारना चाहिये. अगर जिहाद होगा तो हमभी हातपर हात रखकर नही बैठ सक्ते ना???
११)मैं राजका विरोध करता हुं क्योंकि ऐसि मारामारी कर्के येह problem solve नही हो सक्ता, उसके लिये permit system लानि चाहिये जिसकि बजहसे जो मुम्बै कि समस्याये है उन्को solve किया जा सक्ता है. the city is in deep trouble as everyday around 300 families come 2 mumbai and BMC is not able to provide infrastructure to them.they r leaving in worst conditions in slums. बहुत सारे देशोंमैं ऐसी permit system है. even सिंगापूर के mayor जब मुम्बै आये थे तो उन्होने कहा था कि मुम्बै के development के लिये आनेवाले लोगों को रोकना चाहिये. राजने येह सब politics के लिये किया क्योंकि उध्दव ठाकरेने मोर्चा,आंदोलन करके जनताका आवाज़ उठाया था. मुम्बै मैं ULC के खिलाफ़,मेहेंगाई के खिलाफ़ बडे मोर्चे,विदर्भ मैं farmers के suicide को रोकने के लिये बडी बडी rallies कियि थी जिसके बजहसे लोग केहेने लगे थे कि उध्दव next CM बनेंगे. अभि येह मुद्दा उठाके अपना नाम आगे लानेके लिये राज ने येह किया है.
Sunday, July 29, 2007
Become a Googlebot, get a Free Entry At Private Places
The Problem:
Sometimes you conduct some search on Google and the engine returns a number of results, but when you try to open the ones that looks the most promising you get a registration page. One thing that you can do is click on the cached content to view the page directly from Google's cache. But what if you want to view another page from the same site, not present in google's cache?
The Solution:
Its evident that there are some sites that allows Google but not you. So why not disguise yourself as Google? Thats exactly what we will do by changing the browser's user agent to Googlebot. Copy the following code into notepad and save it as a .reg file
Code:
Now double-click the file to merge it into registry. In order to change back to the default user agent use this:
Code:
Unfortunately, this only works with IE and not Opera. There is no way to add new user agent in Opera AFAIK. There is some way to do it in Firefox but you have to search that yourself on google. To check whether you have sucessfully changed the user agent, type the follwing into the address bar and hit enter.
Code:
Now for some practice. One good example is http://www.governmentsecurity.org/forum/index.php. Anybody who has tried to visit this website will find that it requires you to register in order to view the forum. But registering is tricky. You need to submit your own article to the site afterwhich they will evaluate it and then decide whether to give you membership or not. Now visit this forum after spoofing your IE's user agent, aaha you are welcomed!!!
Note, that this method might not work with all websites.
Fun Exercise 1:
Use a different browser like Opera or Firefox to login to thinkdigit.com. Then click on Quick Links>Who's online (you will also find this near the bottom of the page). On the page that opens choose "Search Bots" and hit go. No matter what time of the day or night it is, you will find a couple of googlebots, msnbots and yahoobots crawling on the website. Now open IE and view thinkdigit.com, this time as a googlebot. Refresh the page you were viewing in your other browser. This time you will see another googlebot appearing which is actually you!!
Fun Exercise 2:
On the same "Who's online" page you can see what thread the other online members and guest are viewing at that particular time. Speaking of privacy, huh?
Sometimes you conduct some search on Google and the engine returns a number of results, but when you try to open the ones that looks the most promising you get a registration page. One thing that you can do is click on the cached content to view the page directly from Google's cache. But what if you want to view another page from the same site, not present in google's cache?
The Solution:
Its evident that there are some sites that allows Google but not you. So why not disguise yourself as Google? Thats exactly what we will do by changing the browser's user agent to Googlebot. Copy the following code into notepad and save it as a .reg file
Code:
Windows Registry Editor Version 5.00
[HKEY_LOCAL_MACHINE\SOFTWARE\Microsoft\Windows\CurrentVersion\Internet Settings\5.0\User Agent]
@="Googlebot/2.1"
"Compatible"="+http://www.googlebot.com/bot.html"
Now double-click the file to merge it into registry. In order to change back to the default user agent use this:
Code:
Windows Registry Editor Version 5.00
[HKEY_LOCAL_MACHINE\SOFTWARE\Microsoft\Windows\CurrentVersion\Internet Settings\5.0\User Agent]
@="Mozilla/4.0 (compatible; MSIE 6.0; Windows NT 5.1)"
Unfortunately, this only works with IE and not Opera. There is no way to add new user agent in Opera AFAIK. There is some way to do it in Firefox but you have to search that yourself on google. To check whether you have sucessfully changed the user agent, type the follwing into the address bar and hit enter.
Code:
javascript(BrowserDetect.browser)
Now for some practice. One good example is http://www.governmentsecurity.org/forum/index.php. Anybody who has tried to visit this website will find that it requires you to register in order to view the forum. But registering is tricky. You need to submit your own article to the site afterwhich they will evaluate it and then decide whether to give you membership or not. Now visit this forum after spoofing your IE's user agent, aaha you are welcomed!!!
Note, that this method might not work with all websites.
Fun Exercise 1:
Use a different browser like Opera or Firefox to login to thinkdigit.com. Then click on Quick Links>Who's online (you will also find this near the bottom of the page). On the page that opens choose "Search Bots" and hit go. No matter what time of the day or night it is, you will find a couple of googlebots, msnbots and yahoobots crawling on the website. Now open IE and view thinkdigit.com, this time as a googlebot. Refresh the page you were viewing in your other browser. This time you will see another googlebot appearing which is actually you!!
Fun Exercise 2:
On the same "Who's online" page you can see what thread the other online members and guest are viewing at that particular time. Speaking of privacy, huh?
Subscribe to:
Posts (Atom)